आज अण्णांच्या उपोषणाचा दहावा दिवस. तरीही ह्या भ्रष्ट सरकारला अजून जाग आली नाही. काल सर्वपक्षीय बैठकीत ३ मुद्द्यांवर एकमत होऊ शकले नाही. एकीकडे सर्वे पक्षांनी अण्णांना पाठींबा द्यायचा आणि लोकपालाबाबत निरीच्छेचे धोरण करायचे असे हे इतर पक्ष करत आहेत.
त्यांची पण बुद्धी कॉंग्रेस सारखी भ्रष्ट झाली आहे. उद्या जर अण्णांना की झाले तर देशभर दंगली उसळतील. आज सर्वे जनता अण्णांच्या मुळे शांत आहेत. ते हिंसक बनतील. हा साधा विचार नालायक सरकारने केला पाहिजे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment